केद्र सरकारने पंच्यायत राजची दिशा ठरवन्यासाठी विशेष आभ्यासक्रम तयार केला आहे. त्या आभ्यसक्रमाद्वारे राज्यातील सरपंचची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा पास होणार्या सरपंचनाच सहयाचा आधिकार व चेक मिळणार आहेत. तसेच सरकारने आता सरपंचना आधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 7 हजार 300 सरपंचना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
सर्व्हे नंबर II गट नंबर II भूमापन क्रमांक II खासरा क्रमांक म्हणजे काय यात फरक काय आसतो.
अनेक कागदपत्रात आपण स र्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक असा उल्लेख वाचतो. वस्तुत: सर्व्हे नंबर/ गट नंबर/ भूमापन क्रमांक या संज्ञांच...


0 comments:
Post a comment